Homeराजकीयउस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत बिलासह व्याज देण्याची मागणी; रयत क्रांती संघटनेचे निवेदन

उस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत बिलासह व्याज देण्याची मागणी; रयत क्रांती संघटनेचे निवेदन

  1. ,(जालना जिल्हा प्रतिनिधी राहुल नामदेव बोबडे )
    पुणे : उस उत्पादक शेतकऱ्यांना २०२५-२६ हंगामातील थकीत उस बिल तात्काळ देण्यात यावे, तसेच विलंब झालेल्या कालावधीचे व्याजासह रक्कम देण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत साखर आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर पुणे येथे निवेदन देण्यात आले.
    रयत क्रांती संघटनेचे मराठवाडा युवक अध्यक्ष गजानन अशोबा राजवंदे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सचिन घायाळ शुगर प्रा. लि. संचलित संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, एकनाथनगर, पैठण (जि. औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर) या कारखान्याने २०२५-२६ हंगामातील उस घेतला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना उस बिल मिळालेले नाही.
    तसेच, थकीत उस बिल तातडीने देण्यात यावे अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
    या निवेदनावर गजानन अशोबा राजवंदे पाटील (अध्यक्ष, रयत क्रांती संघटना मराठवाडा युवक) तसेच राहुल ज्ञानदेव बोबडे (जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना युवक, जालना) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    निवेदनात उस उत्पादक शेतकऱ्यांची नावेही नमूद करण्यात आली असून त्यामध्ये कैलास ज्ञानदेव बोबडे, अप्पासाहेब सुंदरलाल वाकोळकर, बालासाहेब सिताराम डोके, नामदेव रामकिशन कोल्हेगाव आणि केशव वेंजनाथ वाघमट यांचा समावेश आहे.
    दरम्यान, निवेदनाची प्रत साखर आयुक्त कार्यालय पुणे, संबंधित मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.                       
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रोखीने त्रस्त असलेल्या पुणे कॅन्टने 120 वर्षे जुन्या एमजी रोड इमारतीचे व्यावसायिक रूपांतर करण्याची...

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (PCB) एमजी रोडवरील ऐतिहासिक मुख्यालय पुन्हा व्यावसायिक उपक्रमात बदलून सध्याचे आर्थिक संकट दूर करण्याचा विचार करत आहे.120 वर्षांहून अधिक काळाचा...

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे

0
पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे

0
पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी ओव्हरहेड केबल्सबाबत पीएमसीचे येऊ घातलेले धोरण

0
पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहत रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

0
पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून...

रोखीने त्रस्त असलेल्या पुणे कॅन्टने 120 वर्षे जुन्या एमजी रोड इमारतीचे व्यावसायिक रूपांतर करण्याची...

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (PCB) एमजी रोडवरील ऐतिहासिक मुख्यालय पुन्हा व्यावसायिक उपक्रमात बदलून सध्याचे आर्थिक संकट दूर करण्याचा विचार करत आहे.120 वर्षांहून अधिक काळाचा...

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे

0
पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे

0
पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी ओव्हरहेड केबल्सबाबत पीएमसीचे येऊ घातलेले धोरण

0
पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहत रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

0
पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून...
Translate »
error: Content is protected !!