Homeताज्या बातम्या७५० जन्मोत्सव निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज जयंती महोत्सव अकरा किलो सुवर्ण कलश...

७५० जन्मोत्सव निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज जयंती महोत्सव अकरा किलो सुवर्ण कलश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री च्या उपस्थित आळंदी मध्ये

बातमी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जयंती महोत्सव – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींच्या उपस्थितीत अकरा किलोचा सुवर्णकलश अर्पण

आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, ग्रामस्थ व अखिल वारकरी गुरुकुल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच विविध संघटनांच्या सहकार्याने संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जयंती महोत्सव भव्य दिमाखात साजरा होणार आहे.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जगातील पहिला अकरा किलोचा सुवर्णकलश ज्ञानोबांच्या मंदिरावर अर्पण केला जाणार असून, या ऐतिहासिक क्षणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत.

१५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता गुरुवर्य मामा साहेब दांडेकर पुतळा (पार्किंग) येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल. पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी वारकरी पोशाखात सहभागी होतील. मिरवणुकीत ७५५० टाळकरी, ७५० मृदंग वादक, ७५० झांज वादक, ७५० झेंडेकरी आणि ७५० कलश घेऊन गुरुकुलातील मुली सहभागी होणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व वारकरी बांधव व भगिनींना या दिव्य सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भजन, कीर्तन, वारकरी परंपरेचे दर्शन आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा गौरव अशा सर्व घटकांनी समृद्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली

0
पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेने देखभाल दुरुस्तीची कामे केली आहेत

0
पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

0
पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

0
प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली

0
पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेने देखभाल दुरुस्तीची कामे केली आहेत

0
पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

0
पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

0
प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...
Translate »
error: Content is protected !!