Homeताज्या बातम्यामेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला कलाकारांचा कौल; विकासकामांची पोचपावती

मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला कलाकारांचा कौल; विकासकामांची पोचपावती

पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम)|
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित सदस्यांनी विकासकामांवर शिक्कामोर्तब करत भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
मेघराज राजे भोसले यांनी आपल्या कार्यकाळात कलाकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अडचणीच्या काळात कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी महामंडळाला नवी दिशा दिली. पूर्वी भाडेतत्त्वावर असलेले चित्रपट महामंडळाचे कार्यालय त्यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या हक्काच्या कार्यालयात रूपांतरित झाले. तसेच महामंडळाच्या सदस्यसंख्येत लक्षणीय वाढ करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
या निवडणुकीत समर्थ पॅनलमधून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आनंद शिंदे, विजय खोचीकर, सुनील महाजन, राज काळे, अजित शिरोळे, दीपक कदम, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण वासू,पाटील चेत्राली डोंगरे, रवी गावडे, गणेश गारगोटे आणि विकास यांचा समावेश आहे. यापैकी काही उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
निवडणुकीतील या घवघवीत यशानंतर मेघराज राजे भोसले यांनी सर्व सदस्य, कलाकार, तंत्रज्ञ आणि मतदारांचे आभार मानले. “आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे नवीन कार्यासाठी ऊर्जा मिळते. भविष्यातही चित्रपटसृष्टीच्या हितासाठी कार्यरत राहू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कलाकारांच्या हक्कांसाठी भोसले यांचे नेतृत्व पुढील काळातही महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा चित्रपट क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
— मानव मित्र न्यूज
प्रतिनिधी : रोहिदास ब कदम 🎬📽️

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली

0
महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मोशी येथील छत्रपती संभाजी...

CJP चे अभिजीत दिपके म्हणतात, सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष काढण्यात काहीच गैर नाही

0
पुणे: सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्यात काहीच गैर नाही, असे सांगून झुरळ जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी सायंकाळी...

20 जून रोजी जंतरमंतर 2.0: झुरळ जनता पक्षाचे अभिजीत दिपके म्हणाले की धर्मेंद्र प्रधान...

0
पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिपके म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) कॅम्पसमध्ये शांततापूर्ण आंदोलनासोबतच हा गट आपला शैक्षणिक जाहीरनामा नंतर...

भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे, असे Mah Gov

0
जिष्णु देव वर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल पुणे: भारताचे आयात तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे यावर भर देत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी...

मीरा-भाईंदरमध्ये POCSO प्रकरणामुळे राजकीय खळबळ; महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याची मागणी

0
मुंबई प्रतिनिधी (बबनराव मोहिते) मीरा-भाईंदरमध्ये POCSO प्रकरणामुळे राजकीय खळबळ; महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याची मागणी मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींच्या...

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली

0
महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मोशी येथील छत्रपती संभाजी...

CJP चे अभिजीत दिपके म्हणतात, सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष काढण्यात काहीच गैर नाही

0
पुणे: सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्यात काहीच गैर नाही, असे सांगून झुरळ जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी सायंकाळी...

20 जून रोजी जंतरमंतर 2.0: झुरळ जनता पक्षाचे अभिजीत दिपके म्हणाले की धर्मेंद्र प्रधान...

0
पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिपके म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) कॅम्पसमध्ये शांततापूर्ण आंदोलनासोबतच हा गट आपला शैक्षणिक जाहीरनामा नंतर...

भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे, असे Mah Gov

0
जिष्णु देव वर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल पुणे: भारताचे आयात तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे यावर भर देत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी...

मीरा-भाईंदरमध्ये POCSO प्रकरणामुळे राजकीय खळबळ; महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याची मागणी

0
मुंबई प्रतिनिधी (बबनराव मोहिते) मीरा-भाईंदरमध्ये POCSO प्रकरणामुळे राजकीय खळबळ; महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याची मागणी मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींच्या...
Translate »
error: Content is protected !!