Homeताज्या बातम्यातीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

तीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे
जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. अनेक वर्षांपूर्वी पुनर्वसन व विविध प्रकल्पांच्या उद्देशाने सुमारे १०० शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या होत्या. मात्र आजपर्यंत त्या जमिनींचा संबंधित प्रकल्पासाठी वापर करण्यात आलेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे मुख्य उपजीविकेचे साधन असलेल्या जमिनी गेल्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडली आहेत. शासनाच्या जमीन संपादन व पुनर्वसन नियमांनुसार, संपादित जमीन मूळ उद्देशासाठी वापरली गेली नसेल तर ती जमीन मूळ धारकांना परत देण्याचा विचार व्हावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात संपादित जमिनींची तात्काळ चौकशी करून वापरात नसलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात, संबंधित शेतकऱ्यांची सुनावणी घ्यावी तसेच या प्रकरणी विशेष समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणामुळे तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बातमी देणारे : शिवाभाऊ बोबडे, तीर्थपुरी शहर न्यूज प्रसारण रिपोर्टर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तातडीच्या हस्तक्षेपामुळे शांत पण गंभीर IVF गर्भधारणा प्रकरणात स्त्री, बाळाला वाचवले जाते

0
पुणे: उच्च जोखमीच्या गर्भधारणेमध्ये नेहमी चेतावणीची चिन्हे दिसत नाहीत याची आठवण करून देण्यासाठी, IVF द्वारे गर्भधारणा झालेल्या 46 वर्षीय महिलेची नियमित तपासणी धोक्याची ठरली...

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

0
पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीची तपासणी; सुविधायुक्त कामकाजाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक

0
पुणे तालुका राजगुरुनगर (संपादक रोहिदास कदम)मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवत आदर्श कामकाजाचा ठसा उमटविला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १४ मे २०२६...

पुणे बारमध्ये आरपीआय (आठवले) नेत्याची भोसकून हत्या

0
RPI (A) नेते अनिल मारुती मोरे" decoding="async" fetchpriority="high"/>आरपीआय (ए) नेते अनिल मारुती मोरे पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कामगार आघाडीचे...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

तातडीच्या हस्तक्षेपामुळे शांत पण गंभीर IVF गर्भधारणा प्रकरणात स्त्री, बाळाला वाचवले जाते

0
पुणे: उच्च जोखमीच्या गर्भधारणेमध्ये नेहमी चेतावणीची चिन्हे दिसत नाहीत याची आठवण करून देण्यासाठी, IVF द्वारे गर्भधारणा झालेल्या 46 वर्षीय महिलेची नियमित तपासणी धोक्याची ठरली...

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

0
पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीची तपासणी; सुविधायुक्त कामकाजाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक

0
पुणे तालुका राजगुरुनगर (संपादक रोहिदास कदम)मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवत आदर्श कामकाजाचा ठसा उमटविला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १४ मे २०२६...

पुणे बारमध्ये आरपीआय (आठवले) नेत्याची भोसकून हत्या

0
RPI (A) नेते अनिल मारुती मोरे" decoding="async" fetchpriority="high"/>आरपीआय (ए) नेते अनिल मारुती मोरे पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कामगार आघाडीचे...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...
Translate »
error: Content is protected !!