Homeताज्या बातम्यापांगारे येथे वनव्यात आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान; शेतकऱ्याची शासनाकडे मदतीची हाक

पांगारे येथे वनव्यात आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान; शेतकऱ्याची शासनाकडे मदतीची हाक

 

बातमी:(पुरंदर प्रतिनिधी अशोक कुंभार,)

पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे दिनांक १३ मार्च २०२६ रोजी लागलेल्या वनव्यात स्थानिक शेतकरी ओंकार संदिप काकडे यांच्या आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या त्यांच्या बागेत एकूण ८० आंब्याची झाडे असून त्यापैकी १३ झाडे आगीत जळून खाक झाली आहेत.

शेतकरी काकडे यांनी सांगितले की, त्यांनी संपूर्ण उन्हाळाभर टँकरने पाणी देऊन बाग जपली होती. याशिवाय दोन बोअरवेलही केले होते, मात्र ते दोन्ही अपयशी ठरले. या सर्व परिस्थितीमुळे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.

या घटनेनंतर काकडे यांनी शासनाकडे तात्काळ नुकसानभरपाई व मदतीची मागणी केली आहे. “आमची परिस्थिती अत्यंत गंभीर असून लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर कठोर पाऊल उचलण्याची वेळ येईल,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडूनही केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
आळंदी देवाची रोहिदास कदम आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, आळंदी देवाची यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
आळंदी देवाची रोहिदास कदम आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, आळंदी देवाची यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या...
Translate »
error: Content is protected !!