,(प्रतिनिधी अशोक कुंभार )
छत्रपती संभाजीनगर येथे पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला.
भाजप उमेदवार कल्याण गायकवाड यांनी ठाकरे गटाचे तीन सदस्य पळवून नेल्याचा आरोप केला. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त करत गायकवाड यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























