Homeताज्या बातम्याइंद्रायणी नदीकाठी स्वच्छता अभियान; संत निरंकारी मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार

इंद्रायणी नदीकाठी स्वच्छता अभियान; संत निरंकारी मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार

 

आळंदी (प्रतिनिधी रविदास कदम,)

संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने “स्वच्छ जल, स्वच्छ मन” अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही Sant Nirankari Charitable Foundation तर्फे प्रोजेक्ट अभियानचा चौथा टप्पा रविवारी, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत इंद्रायणी नदी काठी, आळंदी देवाची येथे भव्य स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

या स्वच्छता अभियानासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने सर्व भक्तगणांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मानवसेवा हीच खरी सेवा या भावनेतून हजारो स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

संत निरंकारी मिशनतर्फे अध्यात्मिक सत्संगासोबतच समाजकल्याणाचे विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी शिबिर तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य अशा जनकल्याणाच्या उपक्रमांचा समावेश असतो. जगभरात एकाच वेळी हजारो ठिकाणी अशा सेवा मोहिमा राबविल्या जात असल्याचेही मंडळाने सांगितले.                                               

इंद्रायणी मातेच्या स्वच्छतेसाठी सर्व नागरिकांनी आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाच्या भोसरी संयोजक अंगद जाधव वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बस थांबवणाऱ्या ३ पैकी दोन पोलिसांनी ब्रेक पेडल दाबण्यासाठी हात वापरले

0
पुणे : गुड लक चौकातून नटराज चौकाकडे जाणाऱ्या चोरीच्या पीएमपीएमएल बसच्या मागे दोन उपनिरीक्षक आणि एक पोलिस हवालदार धावले आणि आत जाण्यात यशस्वी झाले....

वित्त विभागाने 6,000 कोटी पुरंदर विमानतळ कर्ज हमी साठी GR जारी केला

0
पुणे: राज्याच्या वित्त विभागाने शुक्रवारी प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठी 6,000 कोटी रुपयांच्या हमीच्या अटींचा तपशील देणारा शासन निर्णय (GR) जारी केला.सुरक्षितता, उत्तरदायित्व कलम आणि...

संभाजीनगर 43.4 डिग्री सेल्सिअस तापमानात भाजले, वीज खंडित झाल्याने रहिवाशांच्या त्रासात भर पडली

0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये विक्रमी तापमानाची नोंद होत असताना अनेक भागात अनियोजित वीज खंडित होत असून त्यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे.४३.४...

बायोगॅस टाकी दुर्घटना: ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू

0
,( पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,) बेलसर (ता. पुरंदर) येथे बायोगॅस टाकी स्वच्छ करताना तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक...

तापमान ४२.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने पुण्यात या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस आहे; लोहेगाव 15...

0
लोहेगाव 42.4 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने पुण्यात हाहाकार उडाला, हंगामातील सर्वोच्च (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे: लोहेगाव येथे 42.4 अंश सेल्सिअस आणि शिवाजीनगर येथे 40.9 अंश...

बस थांबवणाऱ्या ३ पैकी दोन पोलिसांनी ब्रेक पेडल दाबण्यासाठी हात वापरले

0
पुणे : गुड लक चौकातून नटराज चौकाकडे जाणाऱ्या चोरीच्या पीएमपीएमएल बसच्या मागे दोन उपनिरीक्षक आणि एक पोलिस हवालदार धावले आणि आत जाण्यात यशस्वी झाले....

वित्त विभागाने 6,000 कोटी पुरंदर विमानतळ कर्ज हमी साठी GR जारी केला

0
पुणे: राज्याच्या वित्त विभागाने शुक्रवारी प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठी 6,000 कोटी रुपयांच्या हमीच्या अटींचा तपशील देणारा शासन निर्णय (GR) जारी केला.सुरक्षितता, उत्तरदायित्व कलम आणि...

संभाजीनगर 43.4 डिग्री सेल्सिअस तापमानात भाजले, वीज खंडित झाल्याने रहिवाशांच्या त्रासात भर पडली

0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये विक्रमी तापमानाची नोंद होत असताना अनेक भागात अनियोजित वीज खंडित होत असून त्यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे.४३.४...

बायोगॅस टाकी दुर्घटना: ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू

0
,( पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,) बेलसर (ता. पुरंदर) येथे बायोगॅस टाकी स्वच्छ करताना तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक...

तापमान ४२.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने पुण्यात या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस आहे; लोहेगाव 15...

0
लोहेगाव 42.4 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने पुण्यात हाहाकार उडाला, हंगामातील सर्वोच्च (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे: लोहेगाव येथे 42.4 अंश सेल्सिअस आणि शिवाजीनगर येथे 40.9 अंश...
Translate »
error: Content is protected !!