Homeताज्या बातम्यावडिलोपार्जित जमिनीच्या नोंदणीसाठी आता खर्च नाही, फक्त 100 रुपये!

वडिलोपार्जित जमिनीच्या नोंदणीसाठी आता खर्च नाही, फक्त 100 रुपये!

(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )               वडिलोपार्जित जमिनीच्या नोंदणीसाठी मोठा दिलासा; शेतकऱ्यांना हजारोंची बचत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीची कुटुंबातील वारसांमध्ये वाटणी करण्यासाठी लागणारे मोठे नोंदणी शुल्क आता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहे.

यापूर्वी अशा वाटणीसाठी 15 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता. मात्र, नव्या निर्णयानुसार आता ही प्रक्रिया फक्त 100 रुपयांत पूर्ण करता येणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जमीन वाटणी प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच कुटुंबातील वाद कमी होऊन सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करणेही सोपे होणार आहे.

ही सवलत फक्त कुटुंबातील वारसदारांमध्ये होणाऱ्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीसाठी लागू आहे. बाहेरील व्यक्तींना जमीन हस्तांतरित करण्यासाठी हा नियम लागू होणार नाही.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सोपे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकाच वेळी दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमुळे टेक्नी 20L पेक्षा जास्त गमावतो

0
पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

दुःखद वार्ता | पंगारे परिसरात शोककळा पुरंदर तालुक्यातील पंगारे येथील ज्येष्ठ समाजसेवक के. शंकरराव...

0
(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)  दुःखद वार्ता | पगारे परिसरात शोककळा पुरंदर तालुक्यातील पगारे येथील ज्येष्ठ समाजसेवक के. शंकरराव मारुती ननावरे यांचे दिनांक 24 एप्रिल...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

एकाच वेळी दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमुळे टेक्नी 20L पेक्षा जास्त गमावतो

0
पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

दुःखद वार्ता | पंगारे परिसरात शोककळा पुरंदर तालुक्यातील पंगारे येथील ज्येष्ठ समाजसेवक के. शंकरराव...

0
(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)  दुःखद वार्ता | पगारे परिसरात शोककळा पुरंदर तालुक्यातील पगारे येथील ज्येष्ठ समाजसेवक के. शंकरराव मारुती ननावरे यांचे दिनांक 24 एप्रिल...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...
Translate »
error: Content is protected !!