Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांनी स्वतःचे नियोजन करून अभ्यासावर भर द्यावा – शिक्षिकांचा सल्ला

विद्यार्थ्यांनी स्वतःचे नियोजन करून अभ्यासावर भर द्यावा – शिक्षिकांचा सल्ला

पुणे (प्रतिनिधी अशोक कुंभार) विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण अभ्यासावर भर द्यावा – तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शाळांमधील परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण अभ्यासाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन करून पाठ्यपुस्तकाचे नियमित वाचन केल्यास विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग सुकर होतो.
पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटक समजून घेणे, महत्त्वाच्या मुद्द्यांवर टिपण तयार करणे तसेच विविध विषयांच्या कौशल्यांवर भर देणे आवश्यक आहे. भाषा विषयांसाठी श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन कौशल्यांचा सराव तर विज्ञान व भूगोल विषयांसाठी निरीक्षण, निष्कर्ष आणि आकृतीचे आकलन महत्त्वाचे मानले जाते.
गणित विषयात लॉजिकल थिंकिंग, क्रमबद्धता आणि अचूकतेला विशेष महत्त्व असून प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव केल्यास आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी न समजलेल्या भागांबाबत शिक्षक, पालक किंवा सहाध्यायांकडून मार्गदर्शन घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
स्वत:शी प्रामाणिक राहून सातत्याने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. स्वयंपूर्ण अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेत उत्तम कामगिरी करता येते, असे राज्य पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका सौ. हर्षा बालकृष्ण पिसाळ (निगडे) यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
आळंदी देवाची रोहिदास कदम आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, आळंदी देवाची यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
आळंदी देवाची रोहिदास कदम आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, आळंदी देवाची यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या...
Translate »
error: Content is protected !!