Homeताज्या बातम्याहलाखीतून उभारी घेत महाराष्ट्रात नाव कमावणारे उद्योजक परमेश्वर राजबिंडे

हलाखीतून उभारी घेत महाराष्ट्रात नाव कमावणारे उद्योजक परमेश्वर राजबिंडे

प्रतिनिधी गजानन राजबिंडे आमच्या गावचे कष्टकरी शेतकरी संत रामजी राजबिंडे यांचे चिरंजीव, उद्योजक परमेश्वर राजबिंडे यांनी शून्यातून विश्व निर्माण करत आज एक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आज समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे मनापासून कौतुक होत आहे. केवळ कौतुकच नव्हे, तर अनेक गरजू लोकांना त्यांनी आधाराची साथ दिली असून, त्यामुळेच आज तालुक्यासह जिल्ह्यात त्यांची विश्वासार्ह ओळख निर्माण झाली आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी कठोर परिश्रमाने स्वतःचे भविष्य घडवले. मिळेल त्या परिस्थितीत दिवस काढत, संघर्षातूनच त्यांनी यशाचा मार्ग शोधला. या मेहनतीचे फळ म्हणून आज वासप्रम फाउंडेशन हे नाव केवळ जालना जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत, गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी वासप्रम फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. परमेश्वर राजबिंडे यांची ही प्रेरणादायी वाटचाल आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच आदर्श ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

एअर इंडियाच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लायर्ससाठी चाचणीची वेळ

0
पुणे: मंगळवारी रात्री उशिरा एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघालेले सुमारे 100 प्रवासी उन्हाच्या तडाख्यात एका रखडलेल्या विमानात बसले, उतरले आणि पुन्हा चढले,...

जुन्नरजवळ शेत तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

0
पुणे : पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मंगळवारी १२ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू...

सरकारी जमिनीवरील वादांना आता स्थानिक पातळीवर तोडगा!

0
(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम ) राज्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारांमधील शर्तीभंग प्रकरणांवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

एअर इंडियाच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लायर्ससाठी चाचणीची वेळ

0
पुणे: मंगळवारी रात्री उशिरा एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघालेले सुमारे 100 प्रवासी उन्हाच्या तडाख्यात एका रखडलेल्या विमानात बसले, उतरले आणि पुन्हा चढले,...

जुन्नरजवळ शेत तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

0
पुणे : पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मंगळवारी १२ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू...

सरकारी जमिनीवरील वादांना आता स्थानिक पातळीवर तोडगा!

0
(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम ) राज्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारांमधील शर्तीभंग प्रकरणांवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक...
Translate »
error: Content is protected !!