Homeताज्या बातम्या७७ व्या प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांच्या सन्मानासाठी वनउपविभागी महिला कर्मचाऱ्याची ठाम भूमिका माघवी...

७७ व्या प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांच्या सन्मानासाठी वनउपविभागी महिला कर्मचाऱ्याची ठाम भूमिका माघवी जाधव

“नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही” – माधवी जाधव
नाशिक | प्रतिनिधी रविदास कदम
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे घडलेल्या भाषणाच्या वेळी घटनेने राज्यभरात खळबळ उडवली आहे. फॉरेस्ट उपविभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी अत्यंत ठाम आणि धाडसी भूमिका घेतली.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न झाल्याने आणि त्यांच्या प्रतिमेबाबत काही ठिकाणी दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन समाज व माधवी जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“नोकरी गेली तरी चालेल, वाळूच्या गाड्या खाली करीन; पण बाबासाहेबांचा आंबेडकर अपमान कदापि सहन करणार नाही.”
त्यांनी पुढे आक्रमक भूमिका घेत म्हणाल्या की,
बाबासाहेबांचे आंबेडकर नाव कायम आमच्याच राहील.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.
या घटनेनंतर मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी याबाबत प्रतिक्रिया देत दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत कोणताही अपमानाचा हेतू नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणावर खेद व्यक्त केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा संविधानाचा अपमान आहे. संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा,”
अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.
७७ व्या प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी संविधाननिर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा व विचारांचा अवमान होणे ही गंभीर बाब असून, या घटनेमुळे सामाजिक संघटना, आंबेडकरी चळवळ व जागरूक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एअर इंडियाच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लायर्ससाठी चाचणीची वेळ

0
पुणे: मंगळवारी रात्री उशिरा एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघालेले सुमारे 100 प्रवासी उन्हाच्या तडाख्यात एका रखडलेल्या विमानात बसले, उतरले आणि पुन्हा चढले,...

जुन्नरजवळ शेत तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

0
पुणे : पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मंगळवारी १२ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू...

सरकारी जमिनीवरील वादांना आता स्थानिक पातळीवर तोडगा!

0
(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम ) राज्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारांमधील शर्तीभंग प्रकरणांवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक...

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

0
पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

0
पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

एअर इंडियाच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लायर्ससाठी चाचणीची वेळ

0
पुणे: मंगळवारी रात्री उशिरा एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघालेले सुमारे 100 प्रवासी उन्हाच्या तडाख्यात एका रखडलेल्या विमानात बसले, उतरले आणि पुन्हा चढले,...

जुन्नरजवळ शेत तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

0
पुणे : पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मंगळवारी १२ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू...

सरकारी जमिनीवरील वादांना आता स्थानिक पातळीवर तोडगा!

0
(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम ) राज्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारांमधील शर्तीभंग प्रकरणांवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक...

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

0
पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

0
पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...
Translate »
error: Content is protected !!