Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?

महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?

आळंदी.देवाची,(प्रतिनिधी रविदास कदम,)
) महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?
रोजगाराच्या नावाखाली भाषिक भेदभाव; मराठी अस्मितेवर घाला
महाराष्ट्रात राहायचे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, महाराष्ट्राच्या बाजारपेठेतून कोट्यवधींची कमाई करायची; पण नोकरी देताना मात्र मराठी युवकांना दूर ठेवायचे, हा प्रकार संतापजनक आणि निषेधार्ह आहे. एका खासगी कंपनीच्या नोकरी जाहिरातीत मराठी उमेदवारांबाबत आक्षेपार्ह उल्लेख झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात भाषेच्या आधारावर रोजगार नाकारणे हा केवळ मराठी माणसाचाच नव्हे तर भारतीय संविधानाचाही अपमान आहे. नोकरीसाठी पात्रता, गुणवत्ता आणि कौशल्य महत्त्वाचे असताना भाषिक भेदभावाचा विषारी खेळ खेळला जात असेल तर तो तात्काळ थांबवला गेला पाहिजे.
महाराष्ट्रातील तरुण आज बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक युवकांना डावलण्याचे प्रयत्न होत असतील तर त्याकडे सरकार, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राज्याच्या राजधानीतच मराठी युवकांना दुय्यम वागणूक दिली जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला पाहिजे.
मराठी माणूस कोणाच्याही विरोधात नाही; मात्र स्वतःच्या मातृभूमीत सन्मानाने जगण्याचा आणि रोजगार मिळवण्याचा त्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. महाराष्ट्राची भाकर खायची आणि महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनाच नाकारायचे, ही दुटप्पी भूमिका आता सहन केली जाणार नाही. मानवमित्र न्यूज.ठळक मुद्दा
“महाराष्ट्रात उद्योग करा, व्यापार करा, प्रगती करा; पण मराठी युवकांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कधीही गप्प बसणार नाही!”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी ७०% संमती, मुदतवाढीचा निर्णय प्रलंबित

0
पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन संमती प्रक्रिया 70% पर्यंत पोहोचली आहे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1,285 हेक्टरपैकी सुमारे 851 हेक्टरसाठी...

नसरापूर खटला निर्णायक टप्प्यात; 48 साक्षीदार तपासण्यात आल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे

0
आजपर्यंत एकूण 48 साक्षीदार तपासण्यात आले पुणे: नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत 48 फिर्यादी साक्षीदार तपासले गेले...

आळंदी नगरपरिषदेकडून पर्यावरणाचा खेळखंडोबा? कचरा डेपोमध्ये सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार!

0
आळंदी (रवी कदम) : संतांची नगरी आळंदीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात...

हिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन

0
पुणे | मानव मित्र न्यूज रविदास कदम विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांच्या न्यायालयाने अटी-शर्तींसह अटकपूर्व...

एनसीसी महाने रोजगारक्षमता मोहीम सुरू केली

0
पुणे : NCC महाराष्ट्राने पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (PMIS) अंतर्गत एकात्मिक रोजगारक्षमता उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश एनसीसी कॅडेट्स आणि माजी कॅडेट्सना...

पुण्याच्या पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी ७०% संमती, मुदतवाढीचा निर्णय प्रलंबित

0
पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन संमती प्रक्रिया 70% पर्यंत पोहोचली आहे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1,285 हेक्टरपैकी सुमारे 851 हेक्टरसाठी...

नसरापूर खटला निर्णायक टप्प्यात; 48 साक्षीदार तपासण्यात आल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे

0
आजपर्यंत एकूण 48 साक्षीदार तपासण्यात आले पुणे: नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत 48 फिर्यादी साक्षीदार तपासले गेले...

आळंदी नगरपरिषदेकडून पर्यावरणाचा खेळखंडोबा? कचरा डेपोमध्ये सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार!

0
आळंदी (रवी कदम) : संतांची नगरी आळंदीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात...

हिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन

0
पुणे | मानव मित्र न्यूज रविदास कदम विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांच्या न्यायालयाने अटी-शर्तींसह अटकपूर्व...

एनसीसी महाने रोजगारक्षमता मोहीम सुरू केली

0
पुणे : NCC महाराष्ट्राने पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (PMIS) अंतर्गत एकात्मिक रोजगारक्षमता उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश एनसीसी कॅडेट्स आणि माजी कॅडेट्सना...
Translate »
error: Content is protected !!