Homeताज्या बातम्यासंयम सुटला! काम न दिल्यास रस्त्यावर उतरणार — भटकी-विमुक्त समाज एल्गार

संयम सुटला! काम न दिल्यास रस्त्यावर उतरणार — भटकी-विमुक्त समाज एल्गार

प्रतिनिधी अशोक कुंभार / काम मिळूनही भटकी-विमुक्तांना काम करू दिले जात नाही; गावगुंडगिरीला शासनाचा आळा हवा — बबनराव मोहिते
गावपातळीवर रोजगाराच्या योजना मंजूर होऊनही भटकी-विमुक्त समाजातील नागरिकांना प्रत्यक्षात काम करू दिले जात नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. “आमच्या गावात तुम्ही काम करायचे नाही,” अशी उघड दादागिरी करत काही गावगुंड व स्थानिक लोकप्रतिनिधी भटकी-विमुक्त समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप होत आहे.
काम मंजूर झाले तरी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या आश्रयाने काही समाजकंटक काम करू देत नाहीत. ही सरळसरळ मनमानी असून, अशा सरपंच व सदस्यांवर शासनाने तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी भटकी-विमुक्त समाजाकडून करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना भटकी-विमुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री बबनराव मोहिते यांनी सांगितले की, “भटकी-विमुक्त समाजाला जाणीवपूर्वक रोजगारापासून दूर ठेवले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, गावगुंडगिरीला शासनाचा कठोर प्रतिबंध बसायलाच हवा. अन्यथा भटकी-विमुक्त समाजाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
या प्रकारामुळे ग्रामीण भागातील भटकी-विमुक्त समाजात तीव्र संतापाची भावना असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
आळंदी देवाची रोहिदास कदम आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, आळंदी देवाची यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
आळंदी देवाची रोहिदास कदम आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, आळंदी देवाची यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या...
Translate »
error: Content is protected !!