Homeताज्या बातम्याजालना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेनबीर.सिंह संधू यांनी पदभार

जालना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेनबीर.सिंह संधू यांनी पदभार

तालुका घनसावंगी (प्रतिनिधी राहुल ज्ञानदेव बोबडे)जालना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेनबीर.सिंह संधू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर युवा रयत क्रांती संघटना व मानव मित्र न्यूज डिजिटल मीडिया पत्रकारांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बोबडे व डिजिटल मीडिया रिपोर्टर शिवाभाऊ बोबडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करत तीर्थपुरी परिसरातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. निवेदनानुसार, मागील दीड ते दोन महिन्यांपासून परिसरात चोरी, घरफोडी, जनावरांची चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे, काडतुसे, अवैध वाहतूक अपघात, वाळू उपसा व रस्त्याने अवैध वाहतूक, तसेच जुगार, पत्ते व मटका यांसारख्या अवैध धंद्यांनी मोठा उच्छाद मांडला असून अद्याप ठोस प्रशासकीय कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. तरुण पिढीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याने तातडीने कठोर पावले उचलून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन सर्व अवैध धंद्यांवर आळा घालावा व तीर्थपुरी शहराला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी या सर्व बाबींची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत निवेदन जालना येथे संघटना व पत्रकारांच्या वतीने सादर करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

0
दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला...

तीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

0
तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे....

तातडीच्या हस्तक्षेपामुळे शांत पण गंभीर IVF गर्भधारणा प्रकरणात स्त्री, बाळाला वाचवले जाते

0
पुणे: उच्च जोखमीच्या गर्भधारणेमध्ये नेहमी चेतावणीची चिन्हे दिसत नाहीत याची आठवण करून देण्यासाठी, IVF द्वारे गर्भधारणा झालेल्या 46 वर्षीय महिलेची नियमित तपासणी धोक्याची ठरली...

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

0
पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीची तपासणी; सुविधायुक्त कामकाजाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक

0
पुणे तालुका राजगुरुनगर (संपादक रोहिदास कदम)मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवत आदर्श कामकाजाचा ठसा उमटविला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १४ मे २०२६...

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

0
दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला...

तीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

0
तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे....

तातडीच्या हस्तक्षेपामुळे शांत पण गंभीर IVF गर्भधारणा प्रकरणात स्त्री, बाळाला वाचवले जाते

0
पुणे: उच्च जोखमीच्या गर्भधारणेमध्ये नेहमी चेतावणीची चिन्हे दिसत नाहीत याची आठवण करून देण्यासाठी, IVF द्वारे गर्भधारणा झालेल्या 46 वर्षीय महिलेची नियमित तपासणी धोक्याची ठरली...

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

0
पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीची तपासणी; सुविधायुक्त कामकाजाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक

0
पुणे तालुका राजगुरुनगर (संपादक रोहिदास कदम)मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवत आदर्श कामकाजाचा ठसा उमटविला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १४ मे २०२६...
Translate »
error: Content is protected !!