Homeताज्या बातम्याइंद्रायणी नदीकाठी स्वच्छता अभियान; संत निरंकारी मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार

इंद्रायणी नदीकाठी स्वच्छता अभियान; संत निरंकारी मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार

 

आळंदी (प्रतिनिधी रविदास कदम,)

संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने “स्वच्छ जल, स्वच्छ मन” अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही Sant Nirankari Charitable Foundation तर्फे प्रोजेक्ट अभियानचा चौथा टप्पा रविवारी, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत इंद्रायणी नदी काठी, आळंदी देवाची येथे भव्य स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

या स्वच्छता अभियानासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने सर्व भक्तगणांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मानवसेवा हीच खरी सेवा या भावनेतून हजारो स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

संत निरंकारी मिशनतर्फे अध्यात्मिक सत्संगासोबतच समाजकल्याणाचे विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी शिबिर तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य अशा जनकल्याणाच्या उपक्रमांचा समावेश असतो. जगभरात एकाच वेळी हजारो ठिकाणी अशा सेवा मोहिमा राबविल्या जात असल्याचेही मंडळाने सांगितले.                                               

इंद्रायणी मातेच्या स्वच्छतेसाठी सर्व नागरिकांनी आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाच्या भोसरी संयोजक अंगद जाधव वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेव्हा लाल झेंडे बंद, बाजा आणि बारात

0
पुणे: आमंत्रणे पाठवली गेली आणि पोशाख फायनल झाले. कुटुंब आणि जवळचे मित्र तिथे होते. संगीत ओव्हर होते आणि बारात तिच्या दारात होती,...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

जेव्हा लाल झेंडे बंद, बाजा आणि बारात

0
पुणे: आमंत्रणे पाठवली गेली आणि पोशाख फायनल झाले. कुटुंब आणि जवळचे मित्र तिथे होते. संगीत ओव्हर होते आणि बारात तिच्या दारात होती,...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...
Translate »
error: Content is protected !!