Homeताज्या बातम्याअजित पवार यांचा मोठा निर्णय राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार आणि खासदार एक...

अजित पवार यांचा मोठा निर्णय राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार आणि खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार

(आळंदी रोहिदास कदम), खासदार, आमदार एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार तसेच विधानपरिषद सदस्य यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून घेतलेल्या या निर्णयामुळे महापुरग्रस्तांना दिलासा मिळणार असून, गरजूंना तातडीची मदत पोहोचवणे शक्य होणार आहे.
पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सोबत उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. पुरामुळे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे.”
पूरस्थितीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा,बीड रायगड यांसह मराठवाडा आणि कोकणातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी प्रशासनासोबत अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. आता राजकीय स्तरावरून देखील राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अधिक बळकट होणार आहे.
राज्यातील पुरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून मदत मागण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक स्तरावर लोकप्रतिनिधी, उद्योगपती, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य लाभत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयामुळे इतर पक्षांनाही अशा प्रकारे पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत असून, “संकटकाळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून जनतेच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...
Translate »
error: Content is protected !!