Homeताज्या बातम्याह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे यांना राष्ट्रीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण...

ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे यांना राष्ट्रीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार प्रदान कोल्हापूर येथे

ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे यांना राष्ट्रीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार प्रदान
आळंदी (रवी कदम) :
तीर्थक्षेत्र आळंदी येथील नर्मदा परिक्रमा परिवाराचे मार्गदर्शक, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे यांना राष्ट्रीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या शुभ संकल्पनेने व सद्गुरु राजाराम महाराज शास्त्री, झेंडूजी महाराज परंपरेच्या कृपेने हा सन्मान छत्रपती शाहू महाराज सभागृह, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार असून गेल्या ४० वर्षांपासून ते कीर्तन, प्रवचन, भजन, काकडा, गायन व मृदंग वादनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी शेकडो कीर्तन व प्रवचनांद्वारे सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक मूल्यांची जपणूक करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आळंदी पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ते सामाजिक भान जपणारे, प्रभावी कीर्तनकार म्हणून ओळखले जातात.
महाराष्ट्राची संस्कृती, धार्मिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान जनमानसात रुजविण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार २०२५ प्रदान करून गौरविण्यात आले.
ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे हे आळंदी जनहित फाउंडेशनचे मार्गदर्शक असून त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने आळंदीच्या वैभवात भर पडली आहे. या यशाबद्दल आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी फाउंडेशनतर्फे त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

0
बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

0
बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...
Translate »
error: Content is protected !!