Homeशिक्षण-प्रशिक्षणजिल्हा परिषद कडाचीवाडी शाळेत ओळखहरिपाठचीउपक्रमा प्रारंभ

जिल्हा परिषद कडाचीवाडी शाळेत ओळखहरिपाठचीउपक्रमा प्रारंभ

आळंदी/( रवि कदम ) ; येथील पुणे जिल्हा परिषद कडाची वाडी प्राथमिक विद्या मंदिर शाळेत ओळख हरिपाठाची उपक्रमास हरिनाम गजरात प्रारंभ करण्यात आला. यावेळी संत साहित्य प्रशालेस आणि मुलांना हरिपाठाचे वाटप उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर इंद्रायणी शिक्षण संस्था अध्यक्ष तुकाराम अण्णा गवारे , माजी मुख्याध्यापिका संगीता वाघमारे, अद्वैत डेव्हलपर्स रोहिणी कड, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार सदस्य विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, सोपानकाका काळे, अर्जुन मेदनकर, काळुराम येळवंडे, मुख्याध्यापिका नयना पाटील, निवृती भुकन, गणेश सटाले, वसंतराव कड, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय खांडेभराड यांचेसह शिक्षक, पालक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोहिणी कड, संगीता वाघमारे, तुकाराम अण्णा गवारे, काळुराम येळवंडे आदींनी मुलांना मार्गदर्शन करीत मुल्यसंवर्धन उपक्रमा विषयी माहिती दिली. मनोगत व्यक्त करीत मुलांशी मान्यवरांनी संवाद साधत मुल्य शिक्षण काळाची गरज असल्याचे सांगत संवाद साधला. माजी मुख्याध्यापिका रोहिणी कड यांनी बक्षिसे वाटप केले जाईल असे सांगत मुलांना अधिक प्रेरणा देण्यात येईल असे सांगितले. या साठी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
गीता, हरिपाठ पाठ, श्री ज्ञानेश्वरी तील एक तरी ओवी अनुभवावी यासाठी शालेय मुलांना मार्गदर्शन करीत उपक्रमात सातत्य ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. वर्षा अखेर मुलांचे संत साहित्यावर आधारित परीक्षा घेऊन प्रथम १० क्रमांक प्राप्त मुलांस बक्षिसे देण्यात येतील असे तुकाराम अण्णा गवारे यांनी भूमिका जाहीर केली. शालेय मुलासाठी सुरू केलेला प्रेरणादायी उपक्रम शाळेत सतत चालू राहील असे यावेळी प्रशालेने जाहीर केले. गणेश सटाले यांनी आभार मानले. पसायदान गायनाने उपक्रमाची हरी नाम जयघोषात सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमओडीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रलंबित कर्मचाऱ्यांची देणी निकाली काढण्यासाठी 53 कोटी जारी केले

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (पीसीबी) कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा म्हणून संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) सुमारे दशकभरातील आर्थिक थकबाकी भरण्यासाठी ५३.५ कोटी रुपये जारी केले....

महाराष्ट्रात ऑटोरिक्षांसाठी खुली परमिट पद्धत बंद झाली

0
पुणे : राज्यातील ऑटोरिक्षांसाठी सुरू असलेली ओपन परमिट पद्धत तात्काळ बंद करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केली. 2017 पासून...

नोंदणी विभाग जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयाकडून भाडेकरू करारनामा क्लिअर करण्याचा विचार करतो

0
पुणे: राज्य मालमत्ता नोंदणी विभाग ऑनलाइन रजा आणि परवाना (भाडेकरू) करारनामे विशिष्ट तालुका कार्यालयांपुरती मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयाकडून मंजूर करण्याचा विचार...

पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आरोपी चालकाच्या वडिलांना जामीन मंजूर केला

0
पुणे पोर्श क्रॅश (फाइल फोटो) पुणे: 2024 च्या पुणे पोर्श क्रॅशमध्ये सॉफ्टवेअर अभियंत्यांची हत्या करणाऱ्या अल्पवयीन (आता प्रौढ) आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाने 22...

विकसित भारत ही सर्वांची सामूहिक जबाबदारी : माजी खासदार वंदना चव्हाण

0
,(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) पुणे : प्रत्येक सरकारी योजनेमागील हेतू विधायक असला तरी प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे अनेक योजना जनसामान्यांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहोचत नाहीत. त्यामुळे ‘विकसित...

एमओडीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रलंबित कर्मचाऱ्यांची देणी निकाली काढण्यासाठी 53 कोटी जारी केले

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (पीसीबी) कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा म्हणून संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) सुमारे दशकभरातील आर्थिक थकबाकी भरण्यासाठी ५३.५ कोटी रुपये जारी केले....

महाराष्ट्रात ऑटोरिक्षांसाठी खुली परमिट पद्धत बंद झाली

0
पुणे : राज्यातील ऑटोरिक्षांसाठी सुरू असलेली ओपन परमिट पद्धत तात्काळ बंद करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केली. 2017 पासून...

नोंदणी विभाग जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयाकडून भाडेकरू करारनामा क्लिअर करण्याचा विचार करतो

0
पुणे: राज्य मालमत्ता नोंदणी विभाग ऑनलाइन रजा आणि परवाना (भाडेकरू) करारनामे विशिष्ट तालुका कार्यालयांपुरती मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयाकडून मंजूर करण्याचा विचार...

पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आरोपी चालकाच्या वडिलांना जामीन मंजूर केला

0
पुणे पोर्श क्रॅश (फाइल फोटो) पुणे: 2024 च्या पुणे पोर्श क्रॅशमध्ये सॉफ्टवेअर अभियंत्यांची हत्या करणाऱ्या अल्पवयीन (आता प्रौढ) आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाने 22...

विकसित भारत ही सर्वांची सामूहिक जबाबदारी : माजी खासदार वंदना चव्हाण

0
,(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) पुणे : प्रत्येक सरकारी योजनेमागील हेतू विधायक असला तरी प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे अनेक योजना जनसामान्यांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहोचत नाहीत. त्यामुळे ‘विकसित...
Translate »
error: Content is protected !!