- ( मुंबई मंत्रालय) 🎓 मोठी संधी! Rajarshi Shahu Maharaj गुणवंत शिष्यवृत्ती जाहीर
📢 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन कडून इयत्ता ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू.
💰 किती मिळणार लाभ?
🔹 इयत्ता ११ वी – दरमहा ₹300 (वार्षिक ₹3000)
🔹 इयत्ता १२ वी – दरमहा ₹300 (वार्षिक ₹3000)
🎯 कोण अर्ज करू शकतो?
✅ विद्यार्थी अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध घटकातील असावा
✅ १० वीमध्ये किमान 75% गुण आवश्यक
🌐
अर्ज कसा कराल?
ऑनलाईन अर्जासाठी भेट द्या 👉 https://sjsa.maharashtra.gov.in/�
📌 अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. आता शासन आपल्या पाठीशी शिक्षणाला देऊ बळ

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम



















