Homeताज्या बातम्यामेट्रो मार्गाचा शिक्कामोर्तब करण्याचा करण्याच्या दृष्टीने मुंबईत बैठक

मेट्रो मार्गाचा शिक्कामोर्तब करण्याचा करण्याच्या दृष्टीने मुंबईत बैठक

चाकण, पुणे : आयटी पार्क हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याचं मार्गाची आणि त्यावरील प्रस्तावित स्टेशनची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली. या मेट्रो मार्गिकेवर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवडमधील भक्ती शक्ती चौकातून या मार्गाची सुरुवात होणार आहे. तिथून मुकाई चौक, भूमकर चौक, भुजबळ चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, टाटा मोटर्स कंपनी, तळवडे एमआयडीसी, चाकण एमआयडीसी मार्गे चाकण शहरापर्यंत पोहचेल. जवळपास 41 ते 42 किलोमीटरचा हा प्रस्तावित मार्ग असेल. यात काही बदल अपेक्षित आहेत. त्याचं अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन, या विस्तारित मेट्रोवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याचा विडा अजित पवारांनी उचलला आहे. त्यासाठी अजित पवारांनी प्रत्यक्ष पाहणी दौरे ही केलेत. याचाच भाग म्हणून हा विस्तारित मेट्रो मार्ग सत्यात उतरवला जाणार आहे. हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी आणि तळवडे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार आहे.

अजित पवारांनी दिली बैठकीची सोशल मिडीयावर माहिती (Ajit Pawar X Post)

आज पुण्यातील मेट्रो कार्यालयात रामवाडी ते वाघोली आणि विठ्ठलवाडी मेट्रो मार्ग एमएसआयडीसी एलिव्हेटेड रोडशी ओव्हरलॅप होत असल्याच्या विषयाबाबत व शहरातील मेट्रो लाइन विकास प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मेट्रो लाईन विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी ओव्हरलॅपसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारित सूचना केल्या.

नव्या मेट्रो मार्गामुळे रोजची वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. औद्योगिक तसेच व्यापारी क्षेत्रांमध्ये येणाऱ्या प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचून आर्थिक कार्यक्षमतेतही वाढ होईल. महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

मेट्रो मार्गामुळे फक्त वाहनांची कोंडी कमी होणार नाही, तर पर्यावरणालाही दिलासा मिळेल. रस्त्यांवरील अतिरिक्त वाहतूक कमी झाल्याने प्रदूषणात घट होईल. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील नागरिकांसाठी मोठा बदल घडवून आणणार आहे. मात्र, प्रकल्पाची नेमकी सुरुवात आणि पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी या मेट्रो प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असेही आवाहन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातून मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका

0
(पुणे प्रतिनिधी रविदास कदम पुणे /१२ माचॅ २०२६   येरवडा परिसरातील एका शाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची आज न्यायालयाने निर्दोष...

मी चांगल्या गोष्टी करण्यास सक्षम आहे हे दाखवू शकेन: वैष्णवी

0
पुणे: वैष्णवी आडकर म्हणाली की भूक आणि स्वत:ला सिद्ध करण्याचा दृढनिश्चय यासह काही सखोल आत्मनिरीक्षणामुळे तिला लागोपाठच्या फायनलमध्ये सामर्थ्य मिळाले, ज्याचा परिणाम...

पदपथांवर उपाहारगृहांनी अतिक्रमण केल्याची बाणेरवासीयांची तक्रार आहे

0
पुणे: बाणेरमधील रहिवाशांनी फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा आणि संरक्षक पार्किंगच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंट आणि बार कर्मचाऱ्यांकडून छळ केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी...

सध्या सुरू असलेल्या कुंभ रस्त्याच्या कामांमुळे नाशिक महापालिकेच्या शहरातील प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला विलंब होऊ...

0
नाशिक : 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण शहरात रस्त्यांचे विस्तृत काम सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला काही महिने नव्हे...

घरगुती एलपीजी ग्राहक पॅनिक बटण दाबतात, बुकिंग वाढतात, रांगा लांबतात

0
नाशिक/छत्रपती संभाजीनगर: नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील घरगुती एलपीजी ग्राहक घाबरून रिफिल ऑर्डर देत आहेत, एकूण प्रलंबित डिलिव्हरी 1.7 लाख सिलेंडरवर ढकलत आहेत...

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातून मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका

0
(पुणे प्रतिनिधी रविदास कदम पुणे /१२ माचॅ २०२६   येरवडा परिसरातील एका शाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची आज न्यायालयाने निर्दोष...

मी चांगल्या गोष्टी करण्यास सक्षम आहे हे दाखवू शकेन: वैष्णवी

0
पुणे: वैष्णवी आडकर म्हणाली की भूक आणि स्वत:ला सिद्ध करण्याचा दृढनिश्चय यासह काही सखोल आत्मनिरीक्षणामुळे तिला लागोपाठच्या फायनलमध्ये सामर्थ्य मिळाले, ज्याचा परिणाम...

पदपथांवर उपाहारगृहांनी अतिक्रमण केल्याची बाणेरवासीयांची तक्रार आहे

0
पुणे: बाणेरमधील रहिवाशांनी फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा आणि संरक्षक पार्किंगच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंट आणि बार कर्मचाऱ्यांकडून छळ केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी...

सध्या सुरू असलेल्या कुंभ रस्त्याच्या कामांमुळे नाशिक महापालिकेच्या शहरातील प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला विलंब होऊ...

0
नाशिक : 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण शहरात रस्त्यांचे विस्तृत काम सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला काही महिने नव्हे...

घरगुती एलपीजी ग्राहक पॅनिक बटण दाबतात, बुकिंग वाढतात, रांगा लांबतात

0
नाशिक/छत्रपती संभाजीनगर: नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील घरगुती एलपीजी ग्राहक घाबरून रिफिल ऑर्डर देत आहेत, एकूण प्रलंबित डिलिव्हरी 1.7 लाख सिलेंडरवर ढकलत आहेत...
Translate »
error: Content is protected !!