Homeताज्या बातम्याविद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातून मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातून मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका

(पुणे प्रतिनिधी रविदास कदम

पुणे /१२ माचॅ २०२६   येरवडा परिसरातील एका शाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 509 आणि 354 तसेच पोस्को कायदा कलम 11 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींचे वकील ॲड. किरण कदम यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद मांडला. त्यांनी सांगितले की, मुख्याध्यापक पदाच्या स्पर्धेत असलेल्या एका शिक्षकाने पीडित विद्यार्थिनी व तिच्या पालकांना खोटी फिर्याद दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले.

तसेच, मुख्याध्यापकांनी थकित शालेय फी भरण्यासाठी विद्यार्थिनीच्या पालकांकडे तगादा लावल्यामुळे, संबंधित शिक्षक व पालकांनी संगनमत करून उच्चशिक्षित मुख्याध्यापकाला खोट्या प्रकरणात अडकवले, असा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला.

बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात ॲड. किरण कदम यांना ॲड. जगदीश सोनवणे आणि ॲड. निखिल खांदवे यांनी सहाय्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

LPG टंचाईमुळे महाराष्ट्रात मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत खिचडी धोक्यात आली आहे

0
एलपीजी टंचाईमुळे राज्यभरातील दुपारच्या जेवणाच्या स्वयंपाकघरांवर ताण येतो (फाइल फोटो) पुणे: एलपीजी पुरवठ्याच्या वाढत्या तुटवड्यामुळे शाळकरी मुलांसाठी जेवण बनवण्यामध्ये संभाव्य व्यत्यय येण्याबाबत राज्यभरातील...

मी चांगल्या गोष्टी करण्यास सक्षम आहे हे दाखवू शकेन: वैष्णवी

0
पुणे: वैष्णवी आडकर म्हणाली की भूक आणि स्वत:ला सिद्ध करण्याचा दृढनिश्चय यासह काही सखोल आत्मनिरीक्षणामुळे तिला लागोपाठच्या फायनलमध्ये सामर्थ्य मिळाले, ज्याचा परिणाम...

पदपथांवर उपाहारगृहांनी अतिक्रमण केल्याची बाणेरवासीयांची तक्रार आहे

0
पुणे: बाणेरमधील रहिवाशांनी फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा आणि संरक्षक पार्किंगच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंट आणि बार कर्मचाऱ्यांकडून छळ केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी...

सध्या सुरू असलेल्या कुंभ रस्त्याच्या कामांमुळे नाशिक महापालिकेच्या शहरातील प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला विलंब होऊ...

0
नाशिक : 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण शहरात रस्त्यांचे विस्तृत काम सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला काही महिने नव्हे...

घरगुती एलपीजी ग्राहक पॅनिक बटण दाबतात, बुकिंग वाढतात, रांगा लांबतात

0
नाशिक/छत्रपती संभाजीनगर: नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील घरगुती एलपीजी ग्राहक घाबरून रिफिल ऑर्डर देत आहेत, एकूण प्रलंबित डिलिव्हरी 1.7 लाख सिलेंडरवर ढकलत आहेत...

LPG टंचाईमुळे महाराष्ट्रात मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत खिचडी धोक्यात आली आहे

0
एलपीजी टंचाईमुळे राज्यभरातील दुपारच्या जेवणाच्या स्वयंपाकघरांवर ताण येतो (फाइल फोटो) पुणे: एलपीजी पुरवठ्याच्या वाढत्या तुटवड्यामुळे शाळकरी मुलांसाठी जेवण बनवण्यामध्ये संभाव्य व्यत्यय येण्याबाबत राज्यभरातील...

मी चांगल्या गोष्टी करण्यास सक्षम आहे हे दाखवू शकेन: वैष्णवी

0
पुणे: वैष्णवी आडकर म्हणाली की भूक आणि स्वत:ला सिद्ध करण्याचा दृढनिश्चय यासह काही सखोल आत्मनिरीक्षणामुळे तिला लागोपाठच्या फायनलमध्ये सामर्थ्य मिळाले, ज्याचा परिणाम...

पदपथांवर उपाहारगृहांनी अतिक्रमण केल्याची बाणेरवासीयांची तक्रार आहे

0
पुणे: बाणेरमधील रहिवाशांनी फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा आणि संरक्षक पार्किंगच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंट आणि बार कर्मचाऱ्यांकडून छळ केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी...

सध्या सुरू असलेल्या कुंभ रस्त्याच्या कामांमुळे नाशिक महापालिकेच्या शहरातील प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला विलंब होऊ...

0
नाशिक : 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण शहरात रस्त्यांचे विस्तृत काम सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला काही महिने नव्हे...

घरगुती एलपीजी ग्राहक पॅनिक बटण दाबतात, बुकिंग वाढतात, रांगा लांबतात

0
नाशिक/छत्रपती संभाजीनगर: नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील घरगुती एलपीजी ग्राहक घाबरून रिफिल ऑर्डर देत आहेत, एकूण प्रलंबित डिलिव्हरी 1.7 लाख सिलेंडरवर ढकलत आहेत...
Translate »
error: Content is protected !!